पोस्ट्स

राजकीय Politics लोकसभा २०२४ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रचार संपला; 26 एप्रिलला सकाळी 7 पासून मतदान; 48 तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात प्रशासनाची तयारी पूर्ण ! 25 एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार; जिल्हयामध्ये कलम 144 लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त

इमेज
WEDNESDAY, APRIL 24, 2024 वृत्‍त क्र.  381   प्रचार संपला ; 26  एप्रिलला सकाळी  7  पासून मतदान   48  तासांच्या शांतता कालावधीला सुरुवात   प्रशासनाची तयारी पूर्ण  ; 25  एप्रिलला सकाळीच पोलिंग पार्ट्या रवाना होणार   जिल्हयामध्ये कलम  144  लागू ;  सर्वत्र चोख बंदोबस्त   शुक्रवार फक्त मतदानासाठी राखीव ठेवा  ;  प्रशासनाचे आवाहन   नांदेड दि.  24  :  16 - नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या  48  तासाला बुधवारी सायंकाळी  6  वाजतापासून सुरुवात झाली आहे. या काळात कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येणार नाही. जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून उद्या सकाळी सात वाजता पासून पोलिंग पार्ट्या रवाना होणार आहे. सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघातील 2062 मतदान केंद्रावर 18 लक्ष 51 हजार मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत.   नांदेड लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार आहे. २३ उमेद...

भाजप-महायुती घटक पक्ष राष्ट्रीय स्वराज्य सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी पत्रकार परिषद घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील संभ्रम केला दूर

इमेज
संजय पाटील चिखले पुणे,दि.१८:  राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल यांनी राम नवमी निमित्त देवाची आळंदी येथे माऊळी चे दर्शन घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर केला.पुणे येथे पत्रकार परिषद घेण्या आधी श्रीहरि बागल यांनी पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा व विदर्भा चा संपूर्ण दौरा करून महाविजय २०२४ साकार करण्यासाठी सर्वांना एकत्र करुन नियोजन बद्ध काम केले आहे.              यावेळी बागल साहेब म्हणाले कि राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा धर्म पाळणे आपले कर्तव्य आहे.व आपण महायुती चे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्याने काही नाराज लोकांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष लोकसभा २०२४ निवडणूक स्वबळावर लढणार असा संभ्रम निर्माण केला होता तो संभ्रम दुर करून पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दीले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी...